8 जुलै 1989 रोजी राज्यपालांची संमती प्राप्त झाली आणि सामान्य माहितीसाठी प्रकाशित केली आहे. हलका पंचायती , ब्लॉक विकास परिषद आणि जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे आणि त्यांच्याशी निगडित बाबींची तरतूद करणारा कायदा.
पूर्ण वाचा →विलीनीकरण आणि अधिग्रहण (M&A) या शब्दाचा अर्थ कंपन्यांमधील आर्थिक व्यवहारांद्वारे कंपन्यांचे किंवा त्यांच्या प्रमुख व्यावसायिक मालमत्तेचे एकत्रीकरण आहे.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ हा तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यामध्ये 4087 चौरस किमी क्षेत्रफळ असून जिल्ह्याच्या आत आणि आजूबाजूला 3500 पेक्षा जास्त लहान तलाव आहेत, त्याला "तलावांचा जिल्हा" असे संबोधले जाते. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील नागपूर विभागात चंद्रपूर जिल्ह्याचाही समावेश होतो.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →चंद्रगुप्त मौर्य (इ.स.पू. ३४० ते इ.स.पू. २९८) हा एक भारतीय सम्राट आणि मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता. मौर्य साम्राज्याची राजकीय कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हा जुलमी नंद घराण्याचा पाडाव करून इ.स.पू. ३२२ साली आर्य चाणक्य याच्या मदतीने सिंहासनावर विराजमान झाला.
पूर्ण वाचा →भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जायचा. पूर्ण स्वराज्य देण्याच्या मागणीनंतर स्वांत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आलं. त्यामुळे हाच दिवस देशाचा प्रजासत्ताक दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
पूर्ण वाचा →21 तोफांची सलामी म्हणजे काय? प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राष्ट्रपतींच्या बॉडी गार्ड्स (PBG) च्या कमांडंटची तलवार राष्ट्रपती आणि राष्ट्रध्वजाच्या जयघोषात खाली येते तेव्हा 21 तोफांची सलामी सुरू होते आणि राष्ट्रगीत सुरू असताना चालते.
पूर्ण वाचा →यापूर्वी 21 ऐवजी 30 तोफांची सलामी दिली जात होती.
मात्र, पुढे जाऊन ही सलामी ३० ऐवजी २१ तोफांची करण्यात आली आणि आता फक्त २१ तोफांची सलामी दिली जाते. ज्या 7 विशेष तोफांनी ही सलामी दिली जाते त्यांना पॉन्डर्स म्हणतात
पूर्ण वाचा →त्यानंतर दिनांक १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली. दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदग्रहण केले आहे.
पूर्ण वाचा →Not solved📂 राजनीतिक🕒 2 year ago👁️ 0 views