मुख्य कार्यकारी अधिकारी हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेचा प्रमुख अधिकारी होय. परिषदेने ठरविलेल्या धोरणांची व घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे, वेगवेगळ्या खात्यांच्या कामांचे सुसूत्रीकरण करणे, प्रशासन यंत्रणेवर देखरेख ठेवणे, ही त्याची कामे होत.
पूर्ण वाचा →लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते.
पूर्ण वाचा →वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा हे जिल्हे पश्चिम विदर्भातले तर गडचिरोली, चंद्रपुर, नागपूर, भंडारा, गोंदीया, वर्धा हे जिल्हे पूर्व विदर्भातले !
पूर्ण वाचा →या प्रदेशाचे नाव महाभारतात नमूद केलेल्या जुन्या ऐतिहासिक विदर्भ साम्राज्यावरून ठेवण्यात आले आहे. हे एकूण क्षेत्रफळाच्या 31% व्यापते आणि महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 21% व्यापते. विदर्भात हिंदू, जैन, बौद्ध, शीख, इस्लाम आणि ख्रिश्चन हे जगातील सहा प्रमुख धर्म आहेत.
पूर्ण वाचा →पुराणा मध्ये सांगण्यात आलेले आहे की भगवान शंकर जिथे जिथे प्रकट झाले
पूर्ण वाचा →या संघटनेचे पहिले अधिवेशन जून १९४७ मध्ये हैदराबाद शहरात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली भरले. या अधिवेशनात निजामाच्या जुलमी सत्तेविरुद्ध निर्णायक लढा देण्याचे जनतेला आवाहन करण्यात आले.
पूर्ण वाचा →एकूण ६ प्रशासकीय विभाग आहेत. ( १) कोंकण २) पुणे ३) नाशिक ४) औरंगाबाद ५) अमरावती ६) नागपूर )
पूर्ण वाचा →जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख असतो.
पूर्ण वाचा →भारतीय प्रशासकीय सेवा (इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस किंवा आय.ए.एस.) ही भारत सरकारची नागरी सेवा आहे. आय.ए.एस. ही तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे (भारतीय पोलीस सेवा व भारतीय वन सेवा ह्या इतर दोन सेवा आहेत). आय.ए.एस.ला भारताच्या लोकप्रशासनामध्ये असाधारण महत्त्व आहे. केंद्रीय सरकारच्या व राज्य सरकारांच्या नागरी रचनेत बरीच महत्त्वाची पदे
पूर्ण वाचा →पुण्यामध्ये ८१७ गाव आहेत.
तालुके गाव
१ दौंड ५१
पूर्ण वाचा →