खालीलपैकी कोणी ब्राह्मसमाजाची पायाभरणी केली?
1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन आणि द्वारकानाथ टागोर यांनी केली होती
पूर्ण वाचा →1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन आणि द्वारकानाथ टागोर यांनी केली होती
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →सूर्यापासून उत्पन्न होणारी ऊर्जा सूर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीला आधार देते आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये व हवामानामध्ये बदल घडवते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →शाश्वत विकासामध्ये आपण मनुष्याच्या विकासासाठी निसर्गाचा अशा प्रकारे वापर केला पाहिजे की निसर्गाने पर्यावरणाला हानी पोहोचू नये आणि निसर्ग आणि विकासामध्ये संतुलन राखू शकेल.
पूर्ण वाचा →अधिकारांची विभागणी : केंद्र व राज्य यांच्या अधिकारांची विभागणी सातव्या परिशिष्टात दिल्याप्रमाणे आहे. मूळ घटनेतील केंद्रसुचित ९७ विषय, राज्यसूचित ६६ विषय व समवर्ती सुचीत ४७ विषय होते. सध्या घटनेतील केंद्र्सुचीत १०० विषय, राज्यसुचीत ६१ विषय व समवर्ती सुचीत ५२ विषय आहेत. याबाबत शेषाधिकार केंद्राला आहेत.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →सुरुवात केंद्र सरकारच्या नियोजन मंडळांतर्गत जानेवारी २००९ मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. सप्टेंबर २९ २०१०ला आधार योजनेअंतर्गत पहिल्या क्रमांकाचे वितरण महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावातल्या रंजना सोनवणे या महिलेला करण्यात आले.
पूर्ण वाचा →शिक्षण ही अध्ययन सुकर करणे, किंवा ज्ञान, कौशल्य, मूल्ये, विश्वास व सवयींच्या प्राप्तीची प्रक्रिया आहे. अध्यापन, प्रशिक्षण, कथा सांगणे व संचलीत संशोधन यांचा शैक्षणिक पद्धतीत समावेश होतो. शिक्षण हे वारंवार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होत असते, तथापि विद्यार्थी स्वतःलासुद्धा शिकवू शकतात.
जागतिकीकरणाची कारणे
हे घटक खालीलप्रमाणे आहेत: वाहतूक सुधारणेमुळे जागतिक प्रवास सुलभ होतो उत्तम तंत्रज्ञान आणि इंटरनेट सुविधांमुळे दळणवळणाची सोय झाली जगातील विविध भागांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढ