कोणत्या युरोपीय देशाने भारतासोबत व्यापार सुरु केला?
सर्वप्रथम पोर्तुगीज भारतात व्यापारी म्हणून आले. त्यांच्यापाठोपाठ डच, इंग्रज व फ्रेंच आले.
पूर्ण वाचा →सर्वप्रथम पोर्तुगीज भारतात व्यापारी म्हणून आले. त्यांच्यापाठोपाठ डच, इंग्रज व फ्रेंच आले.
पूर्ण वाचा →भारतीयांचा पाश्चिमात्य जगाशी व्यापार
पहिल्या शतकात रोमन सम्राट ऑगस्टस याच्या काळात रोमन साम्राज्याशी व्यापार सुरू झाला. रोमन साम्राज्य हे भारताचे पश्चिमेकडील सर्वांत मोठे व्यापारी भागीदार होते. इस १३० मध्ये सुरू झालेला व्यापार पुढे वाढतच राहिला.
भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिली लोकसभा स्थापन करण्यात आली. पहिली लोकसभेचा पूर्ण कार्यकाळ पाच वर्षांचा होता आणि 4 एप्रिल 1957 रोजी ती विसर्जित करण्यात आली. या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झाले. लोकसभेच्या एकूण जागा 489 होत्या आणि एकूण पात्र मतदार 17.3 कोटी
पूर्ण वाचा →१५ मार्च २०१९ रोजी, भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार भारतामध्ये एकूण २,३३४ राजकीय पक्ष असून, त्यापैकी ८ राष्ट्रीय पक्ष, २६ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर २,३०१ नोंदणीकृत पक्ष आहेत.
पूर्ण वाचा →सार्वजनिक विधेयक हा एक प्रस्तावित कायदा आहे जो त्याच्या अधिकारक्षेत्रातील प्रत्येकाला लागू होईल.
पूर्ण वाचा →ठिबक सिंचन म्हणजे पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब किंवा बारीक धारेने पाणी देण्याची आधुनिक पद्धत. ही वापरताना जमिनीचा दर्जा, पिकांची जात, पिकांचे स्वरूप, बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षात घेऊन नंतर त्यांच्या गरजेनुसार पॉलिथीनच्या नळ्यांचे जाळे पसरतात.
पूर्ण वाचा →पहिली लायब्ररी पाच हजार वर्षांपूर्वी दक्षिण-पश्चिम आशियातील सुपीक अर्धचंद्र , मेसोपोटेमियापासून आफ्रिकेतील नाईलपर्यंत पसरलेल्या भागात दिसली. सभ्यतेचा पाळणा म्हणून ओळखले जाणारे, सुपीक चंद्रकोर हे लेखनाचे जन्मस्थान होते, 3000 ईसापूर्व पूर्वी.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →डायन्स हे दाबाचे एकक नाही.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →