कार्यालय व्यवस्थापन म्हणजे काय?
कार्यालय व्यवस्थापन :
कोठल्याही संस्थेच्या कार्यालयाकडे सोपविलेली कामे त्वरेने, व्यवस्थितपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडली जावीत, यासाठी केलेल्या कार्यालयीन कामाच्या व्यवस्थेची अंमलबजावणी म्हणजेच कार्यालय व्यवस्थापन होय. व्यापारी कार्यालयाकडे सोपविण्यात येणारी कामे मुख्यतः संस्थेच्या व्यापारी व्यवहारांचे स्वरूप व त्यांचा विस्तार, कायद्यांतील तरतुदी आणि संस्थेच्या दैनंदिन गरजा यांच्यावर अवलंबून असतात.
पूर्ण वाचा →परावर्तन म्हणजे दोन माध्यमांच्या सीमेवरील पृष्ठाशी तरंगमुखाच्या दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे प्रकाश, ध्वनी व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन.
पूर्ण वाचा →B. ED पात्रता धारण करण्यासाठी प्रथम पदवी संपादन करणे आवश्यक असते. ही पदवी कला(, वाणिज्य, विज्ञानयापैकी कोणत्याही शाखेची असेल तरी चालते. उच्च माध्यमिक अध्यापक होण्यासाठी पदव्युत्तर पदवी (पोस्ट ग्रॅज्युएशन) असणे गरजेचे आहे.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात २२०० महाविद्यालये, सोळा हजार माध्यमिक शाळा आणि ७५ हजार प्राथमिक शाळा आहेत.
पूर्ण वाचा →भारतीय संविधानात 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. संविधानाचे पालन करणे आणि राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. स्वातंत्र्यलढ्याच्या आदर्शांचे पालन करणे
पूर्ण वाचा →Not solved📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 0 views युनायटेड स्टेट्समध्ये पाणी पुरवठा निर्जंतुक करण्यासाठी क्लोरीनेशन ही सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे.
पूर्ण वाचा →परिसंस्थेतील विविध घटक परस्परांवर अवलंबून असतात. अन्न, निवारा, प्रजनन अशा उद्देशाने या घटकांत निरंतर आंतरक्रिया होत असते. परिसंस्था व त्यातील आंतरक्रिया कार्यरत राहण्यासाठी ऊर्जेचा प्रवाह आणि पोषक द्रव्यांचे चक्रीभवन या प्रक्रिया आवश्यक असतात.
पूर्ण वाचा →इकोसिस्टम (परिसंस्था) हा एक समुदाय आहे ज्यात जिवंत आणि निर्जीव घटक आणि त्यांचा परस्पर आणि पर्यावरणाशी संवाद असतो. म्हणूनच, वरील बाबींवरून हे स्पष्ट होते की रामदेव मिश्रा हे भारतातील पर्यावरणाचे जनक मानले जातात.
पूर्ण वाचा →आपल्या सभोवतालच्या परिसरात प्राणी, पक्षी, वनस्पती, माणसे असे सजीव घटक असतात. तसेच पाणी, दगड, यंत्रे, वाहने असे निर्जीव घटक असतात. सर्व सजीवांमध्ये काही प्रमुख लक्षणे दिसून येतात जी या निर्जीवांमध्ये नसतात. सजीव हालचाल करतात निर्जीव हालचाल करू शकत नाही. सजीवामध्ये वाढ होते निर्जीवामध्ये वाढ होत नाही तो आहे तेवढाच राहतो.
पूर्ण वाचा →पर्यावरणात ही पोषक द्रव्ये आणि त्यांची संयुगे अजैविक घटकाकडे जात असतात. खनिजद्रव्यांच्या मूळ स्रोतांपासून ते सजीवांपर्यंत आणि पुन्हा सजीवांपासून ते मूळ खनिज द्रव्ये असे पोषकद्रव्यांचे चक्र घडून येते. याला पोषक द्रव्य चक्र म्हणतात. पोषक द्रव्य चक्राचे नियमन सौर ऊर्जा व गुरुत्वाकर्षण यांमार्फत होत असते.
पूर्ण वाचा →