भारत सरकारने आतापर्यंत किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे?www.marathihelp.com

भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 12:22 ( 1 year ago) 5 Answer 3889 +22